मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना 2026 (Mukhyamantri Baliraja Shet Panand Raste Yojana)शेतकऱ्यांना शेवटची संधी आताच अर्ज प्रक्रिया समजून घ्या
राज्यातील शेतकऱ्यांची सर्वात मोठी आणि जुनी समस्या म्हणजे शेतात जाण्यासाठी बारमाही रस्त्यांची अनुपलब्धता. पावसाळ्यात चिखलामुळे शेतात ट्रॅक्टर किंवा बैलगाडी नेणे अशक्य होते, ज्याचा थेट परिणाम पेरणी, मशागत आणि पीक काढणीवर होतो. हीच अडचण दूर करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना २०२६’ ( Mukhyamantri Baliraja Shet Panand Raste Yojana) सुरू केली आहे. शासन निर्णय … Read more